Homeताज्या बातम्याफलटण मधून हजारो मराठे मुंबईला रवाना,आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे केले...

फलटण मधून हजारो मराठे मुंबईला रवाना,आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे केले स्पष्ट

फलटण दि.२८| संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांनी चलो मुंबईचा नारा दिला या नाऱ्याला फलटण तालुक्यातील मराठा समाजाने उस्फुर्त असा प्रतिसाद देत आज 28 रोजी हजारो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्यासाठी गेली अनेक वर्ष संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी लढा उभारला होता या लढ्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी व न्याय हक्कासाठी 27 ऑगस्ट रोजी मनोज दादा जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीतून मुंबईकडे मार्गस्थ झाले दिनांक 29 ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर जरांगे पाटील उपोषणास बसणार असल्याने त्यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा फलटण तसेच अखंड मराठा समाज आज गुरुवार दिनांक 28 रोजी मुंबईकडे रवाना झाले यावेळी मराठा क्रांती मोर्चा फलटणचे सर्व समन्वयक यांनी गेली आठ दिवस झाले फलटण शहर व ग्रामीण भागातील मराठा समाजामध्ये जनजागृती करून आता कुठे जायचं मुंबईला जायचं हा नारा दिला होता यामुळे आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून हजारो वाहनांचा ताफा मुंबईकडे रवाना झाला.

दरम्यान मराठा क्रांती मोर्चा सर्व समन्वयक यांनी आता आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही असा नारा दिला असून तब्बल हजारो वाहने मुंबईकडे रवाना झाली असून कोणत्याही परिस्थितीत ओबीसीतून आरक्षण मिळवायचे व मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली फलटण तालुक्यातील मराठा समाज एकवटला असून हजारो युवक आज गुरुवार दि.27 रोजी मार्गस्थ झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रु. किमतीचे 3 किलो हायड्रोपोनिक तण. पुणे विमानतळावर 2 फ्लायर्सकडून 1.17 कोटी जप्त

कस्टम अधिकाऱ्यांनी सांगितले की, एकूण ३३४८ ग्रॅम हाय एंड वीड जप्त करण्यात आले, ज्याची किंमत अंदाजे रु. अवैध बाजारात 1.17 कोटी." decoding="async" fetchpriority="high"/>सीमाशुल्क...

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या उड्डाणाला 14 तासांपेक्षा जास्त उशीर झाल्याने प्रवाशांना त्रास होतो

पुणे: एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाने लखनौ आणि दिल्लीला जाणाऱ्या १०० हून अधिक प्रवाशांना बुधवारी १४ तासांपेक्षा जास्त उशीर झाला.उड्डाण (IX-1618), मूळत: 4.30 वाजता निघणार...

सोडलेल्या टाकीतून विषारी वायूची गळती 26 रूग्णालयात, सर्व स्थिर

पुणे: गंगाधाम चौकाजवळील आई माता मंदिराजवळील मोकळ्या भूखंडावर गुरुवारी पहाटे 12.30 च्या सुमारास पॉली ॲल्युमिनियम क्लोराईड वायूची गळती न झालेल्या टाकीतून झाल्याने...

विनाअनुदानित महाविद्यालये खाजगी विद्यापीठांमध्ये रूपांतरित करण्यासाठी धोरण तयार करण्यासाठी तज्ञांची समिती

0
पुणे : अधिक स्वायत्तता आणि गती मिळावी यासाठी विनाअनुदानित सरकारी महाविद्यालयांचे खाजगी विद्यापीठांमध्ये रूपांतर करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्यासाठी महाराष्ट्र उच्च व तंत्रशिक्षण विभागाने...

*फलटणमध्ये वनखात्याच्या जागेतील मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोडीमुळे कायदेशीर व पर्यावरणीय प्रश्न निर्माण झाले आहे*

0
फलटणमध्ये वनखात्याच्या जागेतील मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोडीमुळे कायदेशीर व पर्यावरणीय प्रश्न निर्माण झाले आहेत. भारतात वनक्षेत्रातील झाडांची तोड वनसंवर्धन कायदा १९८० अंतर्गत नियंत्रित असून, कोणत्याही...

रु. किमतीचे 3 किलो हायड्रोपोनिक तण. पुणे विमानतळावर 2 फ्लायर्सकडून 1.17 कोटी जप्त

कस्टम अधिकाऱ्यांनी सांगितले की, एकूण ३३४८ ग्रॅम हाय एंड वीड जप्त करण्यात आले, ज्याची किंमत अंदाजे रु. अवैध बाजारात 1.17 कोटी." decoding="async" fetchpriority="high"/>सीमाशुल्क...

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या उड्डाणाला 14 तासांपेक्षा जास्त उशीर झाल्याने प्रवाशांना त्रास होतो

पुणे: एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाने लखनौ आणि दिल्लीला जाणाऱ्या १०० हून अधिक प्रवाशांना बुधवारी १४ तासांपेक्षा जास्त उशीर झाला.उड्डाण (IX-1618), मूळत: 4.30 वाजता निघणार...

सोडलेल्या टाकीतून विषारी वायूची गळती 26 रूग्णालयात, सर्व स्थिर

पुणे: गंगाधाम चौकाजवळील आई माता मंदिराजवळील मोकळ्या भूखंडावर गुरुवारी पहाटे 12.30 च्या सुमारास पॉली ॲल्युमिनियम क्लोराईड वायूची गळती न झालेल्या टाकीतून झाल्याने...

विनाअनुदानित महाविद्यालये खाजगी विद्यापीठांमध्ये रूपांतरित करण्यासाठी धोरण तयार करण्यासाठी तज्ञांची समिती

0
पुणे : अधिक स्वायत्तता आणि गती मिळावी यासाठी विनाअनुदानित सरकारी महाविद्यालयांचे खाजगी विद्यापीठांमध्ये रूपांतर करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्यासाठी महाराष्ट्र उच्च व तंत्रशिक्षण विभागाने...

*फलटणमध्ये वनखात्याच्या जागेतील मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोडीमुळे कायदेशीर व पर्यावरणीय प्रश्न निर्माण झाले आहे*

0
फलटणमध्ये वनखात्याच्या जागेतील मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोडीमुळे कायदेशीर व पर्यावरणीय प्रश्न निर्माण झाले आहेत. भारतात वनक्षेत्रातील झाडांची तोड वनसंवर्धन कायदा १९८० अंतर्गत नियंत्रित असून, कोणत्याही...
error: Content is protected !!