Homeताज्या बातम्यामांजरी अभियांत्रिकी महाविद्यालयाला जल्लोष आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत विजेतेपद

मांजरी अभियांत्रिकी महाविद्यालयाला जल्लोष आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत विजेतेपद

पुणे दि.२९: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व श्री.रामचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालय, लोणीकंद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय स्तरावरील जल्लोष आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालयाने आपल्या कलागुणांच्या जोरावर आणि सांघिक प्रयत्नांच्या बळावर सर्वसाधारण विजेतेपद मिळवून ऐतिहासिक यश संपादन केले. पुणे शहर, पुणे ग्रामीण व अहिल्यानगर जिल्ह्यातील नामांकित महाविद्यालयांमधून ८६६ विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झालेले होते.

या स्पर्धेत गायन, वादन, शास्त्रीय व लयबद्ध नृत्य, एकांकिका, वादविवाद, वक्तृत्वकला, चित्रकला, प्रश्नमंजुषा, लोककला अशा विविध प्रकारांचा समावेश होता. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रकारामध्ये आपली छाप पाडली. विशेषतः शास्त्रीय नृत्य व लोकनृत्य विभागात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाकृतींना परीक्षकांकडून प्रचंड कौतुक मिळाले, तर एकांकिका स्पर्धेत सादर केलेल्या प्रयोगाला प्रेक्षकांनी उभे राहून दाद दिली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे कौतुक केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.व्ही. पाटील यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या मेहनतीला आणि कलाप्रेमाला मिळालेला हा सन्मान आहे. शिक्षकवर्गाच्या मार्गदर्शनासोबत विद्यार्थ्यांनी दाखवलेली शिस्त, उत्साह व संघभावना हेच या यशाचे खरे सूत्र आहे.”

यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षकवर्ग, पालक व माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागातील प्रा. के.बी. डुंबरे, प्रा.एस.एम. बनकर, प्रा.अंकित तांबे, प्रा. बी.एस. जाधव, प्रा.वाय.बी. पठारे, अजित गुंड, चेतन चौरे यांनी स्पर्धेसाठी मेहनत घेतली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत गुन्हेगारी वृत्तीने डोके वर काढले : रोहित पवार

पुणे : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर स्थानिक प्रशासन हलगर्जीपणा करत असल्याने बारामतीत गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक डोके वर काढत असल्याचा दावा...

नवीन बससेवेचे उद्दिष्ट हिंजवडी तंत्रज्ञांना 70 मार्गांवर प्रवासात दिलासा देण्याचे आहे

पुणे : शहरातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या हजारो व्यावसायिकांना गेल्या काही वर्षांत वाढती वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या समस्यांशी सामना करावा लागत आहे....

बलात्कार, फसवणूक आणि ‘धन्य वस्तू’: नाशिकच्या ज्योतिषी ‘भोंदू बाबा’वर ईडीची पकड, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली...

‘भोंदू बाबा’ अशोक खरात प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना ईडीने समन्स बजावले आहे नवी दिल्ली: स्वयंघोषित गॉडमन अशोक खरात याला 'भोंदू बाबा'...

महा सर्वेक्षण पॉलिसीसाठी 54L एकल महिलांची ओळख पटवते, संख्या 75L पर्यंत वाढू शकते

पुणे: महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मंगळवारी सांगितले की, अशा एकल महिलांची संख्या आता 54 लाखांच्या आसपास आहे, परंतु समाजातील या विभागासाठी...

संपूर्ण महाराष्ट्रात तापमानात वाढ, पण उष्माघाताच्या रुग्णांची संख्या 175 पर्यंत खाली आली; मृत्यू 6

पुणे: महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यभरात तापमानात वाढ होऊनही उष्माघाताच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसून येते, ज्यामुळे अहवाल प्रणालीच्या अचूकतेबद्दल नवीन चिंता निर्माण...

अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत गुन्हेगारी वृत्तीने डोके वर काढले : रोहित पवार

पुणे : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर स्थानिक प्रशासन हलगर्जीपणा करत असल्याने बारामतीत गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक डोके वर काढत असल्याचा दावा...

नवीन बससेवेचे उद्दिष्ट हिंजवडी तंत्रज्ञांना 70 मार्गांवर प्रवासात दिलासा देण्याचे आहे

पुणे : शहरातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या हजारो व्यावसायिकांना गेल्या काही वर्षांत वाढती वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या समस्यांशी सामना करावा लागत आहे....

बलात्कार, फसवणूक आणि ‘धन्य वस्तू’: नाशिकच्या ज्योतिषी ‘भोंदू बाबा’वर ईडीची पकड, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली...

‘भोंदू बाबा’ अशोक खरात प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना ईडीने समन्स बजावले आहे नवी दिल्ली: स्वयंघोषित गॉडमन अशोक खरात याला 'भोंदू बाबा'...

महा सर्वेक्षण पॉलिसीसाठी 54L एकल महिलांची ओळख पटवते, संख्या 75L पर्यंत वाढू शकते

पुणे: महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मंगळवारी सांगितले की, अशा एकल महिलांची संख्या आता 54 लाखांच्या आसपास आहे, परंतु समाजातील या विभागासाठी...

संपूर्ण महाराष्ट्रात तापमानात वाढ, पण उष्माघाताच्या रुग्णांची संख्या 175 पर्यंत खाली आली; मृत्यू 6

पुणे: महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यभरात तापमानात वाढ होऊनही उष्माघाताच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसून येते, ज्यामुळे अहवाल प्रणालीच्या अचूकतेबद्दल नवीन चिंता निर्माण...
error: Content is protected !!