Homeताज्या बातम्याकु.गौरी लक्ष्मण महानवर हीचा जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक

कु.गौरी लक्ष्मण महानवर हीचा जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक

बिजवडी : कर्मवीर विद्याप्रबोधिनीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय बिजवडी या विद्यालयाची आदर्श विद्यार्थिनी कु. गौरी लक्ष्मण महानवर (इयत्ता सातवी ‘ब’) हिने आपल्या प्रभावी वक्तृत्व कौशल्याच्या जोरावर तृतीय क्रमांक पटकावून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधून सहभागी झालेल्या अनेक गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कु. गौरी हिने आपल्या विषयाची सखोल मांडणी, स्पष्ट उच्चार, आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण व प्रभावी विचारांमुळे परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे विद्यालयाचे नाव जिल्हास्तरावर उज्ज्वल झाले आहे.

कु. गौरीच्या या यशामागे तिची सातत्यपूर्ण मेहनत, अभ्यासू वृत्ती तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. तिच्या या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र शिर्के,सर्व स्कुल कमिटी सदस्य, जनरल बॉडी सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, पालक तसेच सर्व विद्यार्थी यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

कु. गौरीच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे इतर विद्यार्थ्यांनाही वक्तृत्व, अभिव्यक्ती आणि स्पर्धात्मक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे. भविष्यातही ती अशाच प्रकारे यशाची शिखरे गाठो, हीच विद्यालयाच्या वतीने सदिच्छा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पोलिस प्रमुखांच्या अहवालानंतर कोंढवा येथील अतिरिक्त सीपी कार्यालयाचा निर्णय, राज्यमंत्री कदम | पुणे बातम्या

कोंढवा पोलिस ठाण्याबाहेर जमाव जमला पुणे : गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत बोलताना सांगितले की, अतिरिक्त पोलीस आयुक्त कार्यालय स्थापन करण्याबाबत...

सेनेत फूट पडल्याने राष्ट्रवादीचे पाच ते सहा खासदार चिंताग्रस्त, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण पुणे : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला की,...

इंटरसिटी गाड्या रद्द, मंत्र्यांनी दररोज 200 अतिरिक्त पुणे-मुंबई MSRTC बस फेऱ्यांची घोषणा केली

पुणे ते मुंबई दरम्यान 200 अतिरिक्त ट्रिपसाठी मानक MSRTC बसेस वापरल्या जातील पुणे : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी संध्याकाळी सांगितले...

मोशी आपत्तीने विकेंद्रित कचरा प्रक्रियेवर वाद सुरू केला

मोशी येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर बचावकर्ते त्यांच्या पुढच्या टप्प्याचे नियोजन करत आहेत पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये दररोज तयार होणारा किमान 1,150 मेट्रिक टन कचरा...

मतदार मोहिमेकडे दुर्लक्ष केल्याबद्दल चुकीच्या BLO विरुद्ध FIR | पुणे बातम्या

बीएलओ आणि टीममधील इतर अधिकारी पुण्यातील शनिवार पेठ आणि जेएम रोड येथे नागरिकांची भेट घेतात पुणे : मतदार याद्यांच्या चालू असलेल्या विशेष गहन...

पोलिस प्रमुखांच्या अहवालानंतर कोंढवा येथील अतिरिक्त सीपी कार्यालयाचा निर्णय, राज्यमंत्री कदम | पुणे बातम्या

कोंढवा पोलिस ठाण्याबाहेर जमाव जमला पुणे : गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत बोलताना सांगितले की, अतिरिक्त पोलीस आयुक्त कार्यालय स्थापन करण्याबाबत...

सेनेत फूट पडल्याने राष्ट्रवादीचे पाच ते सहा खासदार चिंताग्रस्त, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण पुणे : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला की,...

इंटरसिटी गाड्या रद्द, मंत्र्यांनी दररोज 200 अतिरिक्त पुणे-मुंबई MSRTC बस फेऱ्यांची घोषणा केली

पुणे ते मुंबई दरम्यान 200 अतिरिक्त ट्रिपसाठी मानक MSRTC बसेस वापरल्या जातील पुणे : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी संध्याकाळी सांगितले...

मोशी आपत्तीने विकेंद्रित कचरा प्रक्रियेवर वाद सुरू केला

मोशी येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर बचावकर्ते त्यांच्या पुढच्या टप्प्याचे नियोजन करत आहेत पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये दररोज तयार होणारा किमान 1,150 मेट्रिक टन कचरा...

मतदार मोहिमेकडे दुर्लक्ष केल्याबद्दल चुकीच्या BLO विरुद्ध FIR | पुणे बातम्या

बीएलओ आणि टीममधील इतर अधिकारी पुण्यातील शनिवार पेठ आणि जेएम रोड येथे नागरिकांची भेट घेतात पुणे : मतदार याद्यांच्या चालू असलेल्या विशेष गहन...
error: Content is protected !!