Homeताज्या बातम्यागृहरक्षक दलाच्या जवानांचे प्रसंगावधान; पक्ष्याची केली सुटका

गृहरक्षक दलाच्या जवानांचे प्रसंगावधान; पक्ष्याची केली सुटका

फलटण दि.२९ –निसर्गातील प्रत्येक जीव हा अमूल्य आहे. त्याला जपणे, वाचवणे हे आपले कर्तव्य आहे याचे उत्तम उदाहरण फलटण एस.टी.स्टँडवर पाहायला मिळाले.

स्टँडलगतच्या आऊटगेटजवळील होर्डिंग्जवर एक पक्षी दोऱ्यात अडकून तडफडत होता. ही हृदयद्रावक घटना डॉ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेच्या सदस्यांच्या नजरेस पडली. त्यांनी त्वरित ड्युटीवर असलेल्या गृहरक्षक दलाच्या जवानांना याबाबत सांगितले.

क्षणाचाही विलंब न लावता जवान महादेव दडस आणि त्यांचे सहकारी खुशाल भंडलकर यांनी प्रसंगावधान दाखवत होर्डिंग्जवर चढून त्या पक्ष्याला दोरातून मुक्त केले. एवढेच नव्हे तर पक्ष्यास काही इजा झाली आहे का याचीही त्यांनी काळजीपूर्वक पाहणी केली. पक्षी सुखरूप असल्याची खात्री झाल्यावर त्याला पुन्हा आकाशात सोडण्यात आले.

या दोन जवानांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे एका निरपराध जीवाचा जीव वाचला. त्यांच्या या कार्याचे नागरिकांकडून मनापासून कौतुक होत असून, “मानवतेचे खरे रक्षणकर्ते हेच” अशा शब्दांत त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नवीन बससेवेचे उद्दिष्ट हिंजवडी तंत्रज्ञांना 70 मार्गांवर प्रवासात दिलासा देण्याचे आहे

पुणे : शहरातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या हजारो व्यावसायिकांना गेल्या काही वर्षांत वाढती वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या समस्यांशी सामना करावा लागत आहे....

बलात्कार, फसवणूक आणि ‘धन्य वस्तू’: नाशिकच्या ज्योतिषी ‘भोंदू बाबा’वर ईडीची पकड, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली...

‘भोंदू बाबा’ अशोक खरात प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना ईडीने समन्स बजावले आहे नवी दिल्ली: स्वयंघोषित गॉडमन अशोक खरात याला 'भोंदू बाबा'...

महा सर्वेक्षण पॉलिसीसाठी 54L एकल महिलांची ओळख पटवते, संख्या 75L पर्यंत वाढू शकते

पुणे: महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मंगळवारी सांगितले की, अशा एकल महिलांची संख्या आता 54 लाखांच्या आसपास आहे, परंतु समाजातील या विभागासाठी...

संपूर्ण महाराष्ट्रात तापमानात वाढ, पण उष्माघाताच्या रुग्णांची संख्या 175 पर्यंत खाली आली; मृत्यू 6

पुणे: महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यभरात तापमानात वाढ होऊनही उष्माघाताच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसून येते, ज्यामुळे अहवाल प्रणालीच्या अचूकतेबद्दल नवीन चिंता निर्माण...

श्रुतीने पहिल्या प्रो टेनिस विजेतेपदाचा दावा करण्यासाठी दुखापतीचे दुःस्वप्न कसे पुरले

पुणे : तीन वर्षांपूर्वी श्रुती अहलावत मदतीशिवाय अंथरुणावरुन उठू शकत नव्हती. तिला तिचा उजवा पाय जाणवत नव्हता, तिच्या तारांवर एक टेनिस बॉल...

नवीन बससेवेचे उद्दिष्ट हिंजवडी तंत्रज्ञांना 70 मार्गांवर प्रवासात दिलासा देण्याचे आहे

पुणे : शहरातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या हजारो व्यावसायिकांना गेल्या काही वर्षांत वाढती वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या समस्यांशी सामना करावा लागत आहे....

बलात्कार, फसवणूक आणि ‘धन्य वस्तू’: नाशिकच्या ज्योतिषी ‘भोंदू बाबा’वर ईडीची पकड, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली...

‘भोंदू बाबा’ अशोक खरात प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना ईडीने समन्स बजावले आहे नवी दिल्ली: स्वयंघोषित गॉडमन अशोक खरात याला 'भोंदू बाबा'...

महा सर्वेक्षण पॉलिसीसाठी 54L एकल महिलांची ओळख पटवते, संख्या 75L पर्यंत वाढू शकते

पुणे: महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मंगळवारी सांगितले की, अशा एकल महिलांची संख्या आता 54 लाखांच्या आसपास आहे, परंतु समाजातील या विभागासाठी...

संपूर्ण महाराष्ट्रात तापमानात वाढ, पण उष्माघाताच्या रुग्णांची संख्या 175 पर्यंत खाली आली; मृत्यू 6

पुणे: महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यभरात तापमानात वाढ होऊनही उष्माघाताच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसून येते, ज्यामुळे अहवाल प्रणालीच्या अचूकतेबद्दल नवीन चिंता निर्माण...

श्रुतीने पहिल्या प्रो टेनिस विजेतेपदाचा दावा करण्यासाठी दुखापतीचे दुःस्वप्न कसे पुरले

पुणे : तीन वर्षांपूर्वी श्रुती अहलावत मदतीशिवाय अंथरुणावरुन उठू शकत नव्हती. तिला तिचा उजवा पाय जाणवत नव्हता, तिच्या तारांवर एक टेनिस बॉल...
error: Content is protected !!