Homeताज्या बातम्याफलटण कृषि उत्पन्न बाजार समितीस सलग तिसऱ्यांदा राज्यस्तरीय पुरस्कार; कार्याचा हॅटट्रीक सन्मान

फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीस सलग तिसऱ्यांदा राज्यस्तरीय पुरस्कार; कार्याचा हॅटट्रीक सन्मान

फलटण, दि. १८ | महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, पुणे यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा “मा.वसंतरावदादा पाटील स्मृती पुरस्कार – २०२५” यासाठी फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीची निवड झाली आहे. या पुरस्कारामुळे समितीने सलग तिसऱ्यांदा राज्यस्तरीय सन्मान पटकावून हॅटट्रीक पूर्ण केली आहे.

समितीच्या संचालिका सौ. जयश्री गणपत सस्ते यांनी उपाध्यक्ष भगवानराव होळकर, संचालक मंडळ, सचिव व स्टाफ यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार स्विकारला.

यापूर्वी समितीस महाराष्ट्र शासनाचे स्टेट रँकिंग स्मार्ट पुरस्कारात जिल्ह्यात सलग तीनवेळा प्रथम क्रमांक, तसेच नवराष्ट्र – नवभारत टाइम्सचा सर्वश्रेष्ठ एपीएमसी पुरस्कारही मिळाले आहेत.

चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली समितीने शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून विविध उपक्रम राबवले. शेतमालाला चांगला दर मिळवून देणे, ई-नाम ऑनलाईन कामकाज, वृक्षारोपण, पारदर्शक लेखापरीक्षण, तसेच सर्व सुविधा पुरविणे या निकषांवर फलटण बाजार समिती राज्यात अव्वल ठरली.

या यशाबद्दल मा. मंत्री जयकुमार रावल, मा.विधानपरिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,मा आमदार दीपकराव चव्हाण, जि.प. अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी समितीचे अभिनंदन केले.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर म्हणाले, “हा सन्मान हे संचालक मंडळ, सचिव, सर्व सहकारी स्टाफ आणि आवक आणणारे शेतकरी, अडते, खरेदीदार, हमाल, मापाडी यांचे संयुक्त यश आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या उड्डाणाला 14 तासांपेक्षा जास्त उशीर झाल्याने प्रवाशांना त्रास होतो

पुणे: एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाने लखनौ आणि दिल्लीला जाणाऱ्या १०० हून अधिक प्रवाशांना बुधवारी १४ तासांपेक्षा जास्त उशीर झाला.उड्डाण (IX-1618), मूळत: 4.30 वाजता निघणार...

सोडलेल्या टाकीतून विषारी वायूची गळती 26 रूग्णालयात, सर्व स्थिर

पुणे: गंगाधाम चौकाजवळील आई माता मंदिराजवळील मोकळ्या भूखंडावर गुरुवारी पहाटे 12.30 च्या सुमारास पॉली ॲल्युमिनियम क्लोराईड वायूची गळती न झालेल्या टाकीतून झाल्याने...

विनाअनुदानित महाविद्यालये खाजगी विद्यापीठांमध्ये रूपांतरित करण्यासाठी धोरण तयार करण्यासाठी तज्ञांची समिती

0
पुणे : अधिक स्वायत्तता आणि गती मिळावी यासाठी विनाअनुदानित सरकारी महाविद्यालयांचे खाजगी विद्यापीठांमध्ये रूपांतर करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्यासाठी महाराष्ट्र उच्च व तंत्रशिक्षण विभागाने...

*फलटणमध्ये वनखात्याच्या जागेतील मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोडीमुळे कायदेशीर व पर्यावरणीय प्रश्न निर्माण झाले आहे*

0
फलटणमध्ये वनखात्याच्या जागेतील मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोडीमुळे कायदेशीर व पर्यावरणीय प्रश्न निर्माण झाले आहेत. भारतात वनक्षेत्रातील झाडांची तोड वनसंवर्धन कायदा १९८० अंतर्गत नियंत्रित असून, कोणत्याही...

वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने रावेत, किवळे रहिवासी, नगरसेवक महावितरणच्या अधिकाऱ्यांना भेटले

0
पुणे : रावेत आणि किवळे येथील रहिवाशांनी स्थानिक नगरसेविका ऐश्वर्या तरस यांच्यासह बुधवारी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण कंपनी लिमिटेड) च्या अधिकाऱ्यांची...

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या उड्डाणाला 14 तासांपेक्षा जास्त उशीर झाल्याने प्रवाशांना त्रास होतो

पुणे: एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाने लखनौ आणि दिल्लीला जाणाऱ्या १०० हून अधिक प्रवाशांना बुधवारी १४ तासांपेक्षा जास्त उशीर झाला.उड्डाण (IX-1618), मूळत: 4.30 वाजता निघणार...

सोडलेल्या टाकीतून विषारी वायूची गळती 26 रूग्णालयात, सर्व स्थिर

पुणे: गंगाधाम चौकाजवळील आई माता मंदिराजवळील मोकळ्या भूखंडावर गुरुवारी पहाटे 12.30 च्या सुमारास पॉली ॲल्युमिनियम क्लोराईड वायूची गळती न झालेल्या टाकीतून झाल्याने...

विनाअनुदानित महाविद्यालये खाजगी विद्यापीठांमध्ये रूपांतरित करण्यासाठी धोरण तयार करण्यासाठी तज्ञांची समिती

0
पुणे : अधिक स्वायत्तता आणि गती मिळावी यासाठी विनाअनुदानित सरकारी महाविद्यालयांचे खाजगी विद्यापीठांमध्ये रूपांतर करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्यासाठी महाराष्ट्र उच्च व तंत्रशिक्षण विभागाने...

*फलटणमध्ये वनखात्याच्या जागेतील मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोडीमुळे कायदेशीर व पर्यावरणीय प्रश्न निर्माण झाले आहे*

0
फलटणमध्ये वनखात्याच्या जागेतील मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोडीमुळे कायदेशीर व पर्यावरणीय प्रश्न निर्माण झाले आहेत. भारतात वनक्षेत्रातील झाडांची तोड वनसंवर्धन कायदा १९८० अंतर्गत नियंत्रित असून, कोणत्याही...

वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने रावेत, किवळे रहिवासी, नगरसेवक महावितरणच्या अधिकाऱ्यांना भेटले

0
पुणे : रावेत आणि किवळे येथील रहिवाशांनी स्थानिक नगरसेविका ऐश्वर्या तरस यांच्यासह बुधवारी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण कंपनी लिमिटेड) च्या अधिकाऱ्यांची...
error: Content is protected !!