Homeताज्या बातम्याश्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा एकसष्ठीचा कार्यक्रम अतिवृष्टीमुळे स्थगित ; संकट काळात...

श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा एकसष्ठीचा कार्यक्रम अतिवृष्टीमुळे स्थगित ; संकट काळात मदतीला धावून जाणारे फलटणचे राजघराणे – मा. आमदार दिपक चव्हाण

दि.२९| सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या एकसष्ठी निमित्त राजे गटाच्या कार्यकर्त्यांनी फलटण शहरासह तालुक्यांमध्ये विविध ठिकाणी सांस्कृतिक , आरोग्य, सामाजिक धार्मिक आरोग्य शिबीरे व क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते परंतु महाराष्ट्रा सह पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीने थैमान घातले असून शेतीसह लोकांचे संसार उघड्यावर पडले आहेत . पश्चिम महाराष्ट्र या संपूर्ण भागांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक शेतकर्याचे फार मोठे शेतीचे नुकसान झाले आहे, घरेदारे वाहून गेली आणि जवळ जवळ बावीस लाख हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे जवळ जवळ दहा हजारांपेक्षा अधिक कुटुंब ही उद्ध्वस्त झाली हे राज्यावरती जे भयंकर संकट कोसळले त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. सध्या मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र ओला दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे अशा परिस्थितीमध्ये या सर्व कार्यक्रमास स्थगीती देण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर श्रीमंत संजीवराजे यांचे एकसष्ठीचा कार्यक्रम पुन्हा मोठ्या स्वरूपात साजरा करणार असल्याचे माजी आमदार दिपकराव चव्हाण यांनी सांगितले.

संकट काळात मदतीला धावून जाणारे फलटणचे राजघराणे असून सांगलीच्या पुरस्थीती दरम्यान व इतर संकट काळात सामाजीक भान ठेवून मदत करणारे फलटणचे राजघराणे आहे. सध्याची परिस्थिती पाहता एकसष्ठीच्या कार्यक्रमाला स्थगिती देऊन राज घराणे व राजे गटाच्या कार्यकर्त्यांनी पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील संकटग्रस्त भागाला जनावरांचा चारा,धान्य,वस्त्र , कपडे, ब्लॅकेट जीवनावश्यक वस्तू त्याचबरोबर आर्थिक मदत आपल्या तालुक्याचे वतीने फलटणच्या नागरिकांनी संकटात सापडलेल्या आपल्या बांधवांना मदत करण्याचे आवाहन माजी आमदार दिपकराव चव्हाण यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशिवाय सेनेत कोणताही गट नाहीः शहा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (अत्यंत डावीकडे) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (अत्यंत उजवीकडे) यांच्या उपस्थितीत शनिवारी कोल्हापुरात 'धन्यवाद सभे' दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा...

विलीन झालेल्या भागातील रहिवासी पर्यायी दिवसाच्या वेळापत्रकानुसार दररोज एक तास पाणीपुरवठ्यासाठी दाबतात

नळ कोरडे पडत असल्याने शहराच्या काही भागात खाजगी पाण्याच्या टँकरवर अवलंबून राहण्याचे प्रमाण वाढले आहे पुणे : पुण्याच्या विलीन झालेल्या भागातील रहिवासी आणि...

एमआयडीसी हद्दीबाहेरील औद्योगिक क्षेत्रांनाही पाण्याची समस्या भेडसावते | पुणे बातम्या

पिण्याच्या उद्देशाने, लहान उत्पादक 20-लिटर पाण्याच्या कॅनवर अवलंबून असतात पुणे : एमआयडीसी क्षेत्राबाहेरील औद्योगिक क्लस्टर्सना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे नगरपालिका क्षेत्रांमध्ये...

‘हे कलियुग आहे’: २००६ च्या खून खटल्यातील सर्व आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर पवनराजे...

खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी 2006 मध्ये वडील माजी मंत्री पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआय न्यायालयाने पद्मसिंह पाटील आणि इतर सात जणांची निर्दोष...

बेकायदेशीर डंपिंगसाठी पीएमसीने दोन वर्षांत 1,000 हून अधिक उल्लंघन करणाऱ्यांना दंड ठोठावला

मुठा नदीपात्रात कचरा पुणे : नागरी संस्थेने, गेल्या दोन वर्षात, नाले, मोकळे भूखंड आणि नदीच्या पात्रात बेकायदेशीरपणे बांधकाम आणि विघटन कचरा टाकल्याबद्दल 1,170...

शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशिवाय सेनेत कोणताही गट नाहीः शहा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (अत्यंत डावीकडे) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (अत्यंत उजवीकडे) यांच्या उपस्थितीत शनिवारी कोल्हापुरात 'धन्यवाद सभे' दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा...

विलीन झालेल्या भागातील रहिवासी पर्यायी दिवसाच्या वेळापत्रकानुसार दररोज एक तास पाणीपुरवठ्यासाठी दाबतात

नळ कोरडे पडत असल्याने शहराच्या काही भागात खाजगी पाण्याच्या टँकरवर अवलंबून राहण्याचे प्रमाण वाढले आहे पुणे : पुण्याच्या विलीन झालेल्या भागातील रहिवासी आणि...

एमआयडीसी हद्दीबाहेरील औद्योगिक क्षेत्रांनाही पाण्याची समस्या भेडसावते | पुणे बातम्या

पिण्याच्या उद्देशाने, लहान उत्पादक 20-लिटर पाण्याच्या कॅनवर अवलंबून असतात पुणे : एमआयडीसी क्षेत्राबाहेरील औद्योगिक क्लस्टर्सना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे नगरपालिका क्षेत्रांमध्ये...

‘हे कलियुग आहे’: २००६ च्या खून खटल्यातील सर्व आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर पवनराजे...

खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी 2006 मध्ये वडील माजी मंत्री पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआय न्यायालयाने पद्मसिंह पाटील आणि इतर सात जणांची निर्दोष...

बेकायदेशीर डंपिंगसाठी पीएमसीने दोन वर्षांत 1,000 हून अधिक उल्लंघन करणाऱ्यांना दंड ठोठावला

मुठा नदीपात्रात कचरा पुणे : नागरी संस्थेने, गेल्या दोन वर्षात, नाले, मोकळे भूखंड आणि नदीच्या पात्रात बेकायदेशीरपणे बांधकाम आणि विघटन कचरा टाकल्याबद्दल 1,170...
error: Content is protected !!