Homeताज्या बातम्याओबीसी महासंघाचा आक्रोश मोर्चा; पंतप्रधानांकडे निवेदन

ओबीसी महासंघाचा आक्रोश मोर्चा; पंतप्रधानांकडे निवेदन

सातारा (प्रतिनिधी) | सातारा जिल्हा ओबीसी महासंघाच्या वतीने आज (दि. ३ ऑक्टोबर २०२५) साताऱ्यात आक्रोश मेळावा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मेळाव्यातील चर्चेनंतर संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनात महाराष्ट्र शासनाने २ सप्टेंबर रोजी काढलेले “कुणबी-मराठा, मराठा-कुणबी” दाखल्यासंदर्भातील शासन निर्णय त्वरित रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात येत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. तसेच, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दाखलेधारक मराठा-कुणबी यांना ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा लाभ मिळू नये, यासाठी तातडीने नवीन जीआर काढण्याची मागणीही करण्यात आली.

यावेळी संघटनेने स्पष्ट केले की मराठा समाजातील गोरगरीब बांधवांविषयी आमच्यात प्रेम व आदर असून त्यांना १९ टक्के स्वतंत्र आरक्षण दिले जावे, यास ओबीसी समाजाची पूर्ण मान्यता आहे. शासनाने त्वरित निर्णय घेऊन जातीय सलोखा टिकवावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

तसेच, यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने ओबीसीसह सर्वच आर्थिकदृष्ट्या कमकुवत शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, एकरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

हा मोर्चा शांततेत पार पडला. निवेदन पोपटराव गवळी (सातारा जिल्हा ओबीसी महासंघ) व अध्यक्ष भारत लोकरे (सातारा जिल्हा ओबीसी संघटना) यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कल्याण-नगर महामार्गावर कंटेनर ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला

कल्याण-नगर महामार्गावर कंटेनर ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला पुणे : कल्याण-नगर महामार्गावर शनिवारी रात्री उशिरा पुण्यापासून १०५ किलोमीटर अंतरावर असलेल्या ओतूरजवळील...

तळेगाव मंदिरात 1.3 किलोचा चांदीचा मुकुट पुन्हा चोरीला गेला

पुणे23 मे रोजी तळेगाव दाभाडे येथील मंदिरातून चोरट्यांनी पहिल्यांदा तुळजाभवानी देवीचा 1.3 किलो वजनाचा चांदीचा मुकुट चोरला.एका अज्ञात व्यक्तीने भक्त असल्याचे भासवून...

सायबर फसवणूक पीडितांना प्रत्येक खेचर खात्यातून 50k पर्यंत पैसे मिळू शकतात

बनावट स्टॉक ट्रेडिंग ॲप्लिकेशनद्वारे गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवणाऱ्या सायबर घोटाळेबाजांकडून तेल्लापूर येथील एका ४७ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअरने ३.२६ कोटी रुपये गमावले आहेत. पीडितेने...

पोलिसांचा संपर्क विचित्र गुन्हेगारी पीडितांसोबत विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करतो

वारजेचे पोलीस उपनिरीक्षक शंकर पाटील पोहोच सत्रात पुणे : पुणे पोलिस आणि शहर-आधारित LGBTQIA+ गट दीर्घकाळापासून विश्वासातील अंतर भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत...

महाराष्ट्रात पिकअप व्हॅन विहिरीत पडून ९ जणांचा मृत्यू

TOI सिटी डेस्क ही पत्रकारांची एक अविभाज्य टीम आहे जी तुम्हाला दिवसभर आणि रात्रभर देशभरातील शहरांची नाडी आणण्यासाठी समर्पित आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वाचकांसाठी...

कल्याण-नगर महामार्गावर कंटेनर ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला

कल्याण-नगर महामार्गावर कंटेनर ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला पुणे : कल्याण-नगर महामार्गावर शनिवारी रात्री उशिरा पुण्यापासून १०५ किलोमीटर अंतरावर असलेल्या ओतूरजवळील...

तळेगाव मंदिरात 1.3 किलोचा चांदीचा मुकुट पुन्हा चोरीला गेला

पुणे23 मे रोजी तळेगाव दाभाडे येथील मंदिरातून चोरट्यांनी पहिल्यांदा तुळजाभवानी देवीचा 1.3 किलो वजनाचा चांदीचा मुकुट चोरला.एका अज्ञात व्यक्तीने भक्त असल्याचे भासवून...

सायबर फसवणूक पीडितांना प्रत्येक खेचर खात्यातून 50k पर्यंत पैसे मिळू शकतात

बनावट स्टॉक ट्रेडिंग ॲप्लिकेशनद्वारे गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवणाऱ्या सायबर घोटाळेबाजांकडून तेल्लापूर येथील एका ४७ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअरने ३.२६ कोटी रुपये गमावले आहेत. पीडितेने...

पोलिसांचा संपर्क विचित्र गुन्हेगारी पीडितांसोबत विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करतो

वारजेचे पोलीस उपनिरीक्षक शंकर पाटील पोहोच सत्रात पुणे : पुणे पोलिस आणि शहर-आधारित LGBTQIA+ गट दीर्घकाळापासून विश्वासातील अंतर भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत...

महाराष्ट्रात पिकअप व्हॅन विहिरीत पडून ९ जणांचा मृत्यू

TOI सिटी डेस्क ही पत्रकारांची एक अविभाज्य टीम आहे जी तुम्हाला दिवसभर आणि रात्रभर देशभरातील शहरांची नाडी आणण्यासाठी समर्पित आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वाचकांसाठी...
error: Content is protected !!