Homeताज्या बातम्याभारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण यांच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश आंदोलन...

भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण यांच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश आंदोलन मोर्चा

महाबोधी महाविहार, महू जन्मभूमी व दीक्षाभूमी मुक्तीसाठी फलटण तालुक्यातील धम्मबांधवांनी उपस्थित राहावे – महावीर भालेराव

फलटण, दि.१४| जागतिक बौद्धांचे पवित्र श्रद्धास्थान असलेल्या आणि भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालेले बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी सुरू असलेल्या ऐतिहासिक चळवळीला नवे बळ मिळवून देण्यासाठी तसेच महू जन्मभूमी व नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमी मुक्तीसाठी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने देशव्यापी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजता संपूर्ण देशभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर, तसेच सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही हा मोर्चा धडकणार आहे.हा मोर्चा भंते अनागरिक धम्मपाल व रामास्वामी पेरियार यांच्या जयंती दिनानिमित्त आणि दि बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडियाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर करीत असून त्यांनी यासंदर्भातील इंटरवेंशन याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.

या चळवळीत बौद्ध महासभा, भिक्खू संघ, समता सैनिक दल, आंबेडकरी बहुजन समाजाच्या विविध संघटना एकत्रितपणे सहभागी होत आहेत.फलटण तालुका शाखेचे अध्यक्ष महावीर भालेराव व भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण यांनी आवाहन केले आहे की,हा अस्मितेचा व श्रद्धास्थानाच्या मुक्तीचा लढा आहे. त्यामुळे फलटण शहर व तालुक्यातील सर्व धम्मबांधवांनी मोठ्या संख्येने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर होणाऱ्या जनआक्रोश मोर्चात सहभागी व्हावे

.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एकाच वेळी दोन ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग बाधकांमुळे टेक्नी 20L पेक्षा जास्त गमावतो

0
पुणे: डेक्कन येथील सॉफ्टवेअर इंजिनीअर (२५) यांना गेल्या वर्षी जून ते फेब्रुवारीदरम्यान दोन ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग फसवणुकीत 20 लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले.तंत्रज्ञ...

रात्रीचे तापमान वाढल्याने उष्माघाताचा धोका वाढतो: डॉक्स

0
पुणे: संपूर्ण शहरात कमाल तापमान ३९-४१ अंश सेल्सिअसच्या आसपास राहून उष्माघातासह उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका वाढत असताना रात्रीचे वाढते तापमान ही गंभीर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय

0
पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

0
पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

नांदेड-बिदर रेल्वे प्रकल्पासाठी कर्नाटक सरकारने 50% खर्चाचा हिस्सा नाकारला; ‘निराशाजनक’, खासदार अशोक चव्हाण म्हणाले

0
छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्र आणि कर्नाटक यांना जोडणाऱ्या प्रलंबित नांदेड-बिदर रेल्वे प्रकल्पाला मोठा धक्का बसला असून, कर्नाटक राज्य सरकारने आता त्याचा 50% खर्च...

एकाच वेळी दोन ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग बाधकांमुळे टेक्नी 20L पेक्षा जास्त गमावतो

0
पुणे: डेक्कन येथील सॉफ्टवेअर इंजिनीअर (२५) यांना गेल्या वर्षी जून ते फेब्रुवारीदरम्यान दोन ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग फसवणुकीत 20 लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले.तंत्रज्ञ...

रात्रीचे तापमान वाढल्याने उष्माघाताचा धोका वाढतो: डॉक्स

0
पुणे: संपूर्ण शहरात कमाल तापमान ३९-४१ अंश सेल्सिअसच्या आसपास राहून उष्माघातासह उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका वाढत असताना रात्रीचे वाढते तापमान ही गंभीर...

पुण्यातील नगरसेवकांनी जीबीच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न मांडला, महापौरांनी मागितला उपाय

0
पुणे : महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला.पाणी विस्कळीत फक्त गेल्या दोन दिवसांपुरतेच मर्यादित...

धायरी रहिवाशांनी आरएमसी प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे

0
पुणे: धायरी येथील रहिवाशांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिकेला (पीएमसी) त्यांच्या शेजारी कार्यरत असलेले रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची...

नांदेड-बिदर रेल्वे प्रकल्पासाठी कर्नाटक सरकारने 50% खर्चाचा हिस्सा नाकारला; ‘निराशाजनक’, खासदार अशोक चव्हाण म्हणाले

0
छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्र आणि कर्नाटक यांना जोडणाऱ्या प्रलंबित नांदेड-बिदर रेल्वे प्रकल्पाला मोठा धक्का बसला असून, कर्नाटक राज्य सरकारने आता त्याचा 50% खर्च...
error: Content is protected !!